झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत अनाजीपंतांनी युवराज संभाजी महाराजांविषयी सोयराबाईंच्या मानत गैरसमज निर्माण केल्यामुळे त्या राजारामराजेंना छत्रपती करण्याचे ठरवतात. तर इकडे पन्हाळगडावर कारभारी मंडळाचा खोटेपणा युवराजांसमोर उघडकीस येतो. आता युवराज काय करणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.